सांगली जिल्ह्यात यंदा मिरज, पलूस, वाळवा, शिराळा या चार तालुक्यातील १0१ गावांना महापुराचा विळखा होता. तीन ते साडेतीन लाख लोकवस्तीला याचा फटका बसला आहे. महापूर ओसरत असताना आता व्हायरल व बॅक्टेरियल आजारांचे आक्रमण होण्याची शक्यता आहे. ...
शंभुराजे ग्रुप साखराळे, देवराज दादा पाटील ग्रुप कासेगाव, आर्या बेकरी, नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्यासह असंख्य दानशूर व्यक्ती व संस्थांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी हातभार लावला आहे. ...
अनेक गावे, शेती, पाण्याखाली गेल्याने प्रचंड नुकसान झाले आहे. दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने तिन्ही जिल्ह्यांमधील पुराचे पाणी ओसरू लागले असून, जनजीवन पूर्वपदावर येऊ लागले आहे. ...
पूरस्थिती गंभीरच बनत चालल्याने व्यापाऱ्यांची मानसिकता ढासळत आहे. अनेक अडचणींवर मात करत वाटचाल करत असलेली सांगलीची बाजारपेठ आता दहा वर्षे मागे गेल्याची भावना व्यापारी वर्ग हतबलपणे व्यक्त करत आहे. ...
धरणातील विसर्गही अत्यंत कमी झाल्याने बुधवारी सायंकाळपर्यंत पूरस्थिती पूर्णपणे आटोक्यात येण्याची चिन्हे आहेत. सांगली-कोल्हापूर आणि सांगली-स्लिामपूर हे मुख्य रस्ते खुले झाले. ...
सांगली : सांगली जिल्ह्यात निर्माण झालेली पूरस्थिती हाताळण्यासाठी पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाचे सर्व ते प्रयत्न सुरू ... ...
अवघ्या चार ते पाच दिवसांत होत्याचे नव्हते झाले असून, बाजारपेठेतील व्यापाºयांचे अब्जावधीचे नुकसान झाले आहे.सांगली शहरात आलेल्या महापुरात मारुती रोड, हरभट रोड, कापडपेठ, सराफ कट्टा, गणपती पेठ ही मुख्य बाजारपेठ पाण्याखाली गेली. ...