आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आटपाडी : आटपाडी तालुक्यातील एका सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीस चारचाकीमध्ये जबरदस्तीने बसवून आटपाडीच्या तळ्यावर त्याच गाडीमध्ये बलात्कार केल्याची घटना ... ...
सांगली : परदेशातून वैद्यकीय शिक्षण घेऊन परतलेल्या महाराष्ट्रातील डॉक्टरांना निकालानंतरही अनेक महिने नोंदणी क्रमांकासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे ... ...
कवठेमहांकाळ (जि. सांगली ) : कवठेमहांकाळ तालुक्यातील एका गावातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाने नऊ वर्षांच्या तीन विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याची ... ...