आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
सांगली लोकसभा मतदारसंघातून आपण निवडणूक लढविणार नसून, त्याची माहिती पक्षश्रेष्ठींना दिली आहे. पण सांगली विधानसभेची निवडणूक मात्र आपण निश्चित लढविणार असल्याची भूमिका मंगळवारी काँग्रेस नेत्या जयश्रीताई मदन ...
माजी मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूबाबत यापूर्वीही शंका उपस्थित केली होती. त्यांच्या अत्यसंस्कारावेळी कुणाला जवळ येऊ दिले नव्हते, त्यामुळेच संशय अधिकच बळावत आहे. या प्रकरणाची कसून चौकशी झाली पाहिजे, मात्र ...
राज्यभरात शिक्षकांच्या जागा रिक्त असताना, शासनाकडून भरतीविषयी केवळ आश्वासन देण्याचे काम होत आहे. लोकसभा निवडणुकीची केव्हाही आचारसंहिता लागू शकते. त्याअगोदर भरती पूर्ण होणे अपेक्षित आहे. शासनाने डी.एड्., ...
मत्स्यव्यवसाय विभागाच्या पदासाठी मरीन बायॉलॉजी ही पात्रता वगळल्याने पश्चिम महाराष्ट्रातील हजारो तरुणांवर अन्याय झाल्याच्या तक्रारी आल्या आहेत. त्यानुसार मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिकाºयांशी संपर्क करुन तातडीने भरतीची ...
भाजपाध्यक्ष अमित शहा यांचा सांगली सातारा कोल्हापूर दौरा रद्द झाला आहे. अमित शहा ये येत्या 24 जानेवारी रोजी सांगली, सातारा आणि कोल्हापूरच्या दौऱ्यावर येणार होते. ...