चेन्नई सुपर किंग्सचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड यानं अल्पावधीतच आपली छाप पाडली. आयपीएल २०२०त त्यानं संधी मिळाल्यानंतर सलग तीन सामन्यांत अर्धशतकी खेळी केली होती आणि CSKकडून असा पराक्रम करणारा तो पहिलाच सलामीवीर ठरला. याही पर्वात त्यानं ५००+ धावा करण्याचा पहिला मान पटकावला, राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात त्यानं अखेरच्या चेंडूवर खणखणीत षटकार खेचून आयपीएलमधील पहिले शतकही पूर्ण केलं. ऋतुराज हा मुळचा पुण्याचा आणि बीसीसीआयच्या स्थानिक स्पर्धांमध्ये तो महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतो. Read More
एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत सुनील गावस्कर यांनी एका धडाकेबाज खेळाडूला संधी देण्याची इच्छा व्यक्त केली. तसेच, पुजारा आणि रहाणेला संघाबाहेर बसवण्याच्या निर्णयाचे स्वागतही केले. ...
भारताने वेस्ट इंडिजविरूद्ध टी२० मालिका २-० ने आधीच जिंकली आहे. परंतु, आज मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना खेळण्यात येणार आहे. या सामन्यासाठी विराट कोहली आणि ऋषभ पंत यांना सुट्टी दिल्यामुळे संघात काही बदल अपेक्षित आहेत. ...
India vs West Indies, 1st T20I Live Updates : वन डे मालिकेत वेस्ट इंडिजवर निर्विवाद वर्चस्व गाजवल्यानंतर भारतीय संघ आता ट्वेंटी-२० मालिकेसाठी सज्ज झाला आहे. ...