नागरिकांनीही आपली जबाबदारी ओळखून जगातील सर्वात वाईट वाहतूक व्यवस्थेचा देश, हा आपल्या देशाच्या माथ्यावर लागलेला डाग धुण्यासाठी स्वत:ला बदलले पाहिजे! ...
दिंडोरी तालुक्यातील अहिवंतवाडी व अंबानेर अशा दोन ग्रामपंचायतीला जोडणाऱ्या अंबानेर-जिरवाडे रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. जिरवाडे येथील ग्रामस्थांना प्रवास करताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. ...
विक्रमी बस मार्गावर आणून प्रवाशांना सुखद धक्का देणाऱ्या पुणे महानगर परिवहन महामंडळाचा दुसरा बस डे संत तुकाराम बीज म्हणजे दि. ११ मार्च रोजी होणार आहे. या दिवशीही १८०० हून अधिक बस मार्गावर आणून २ कोटी रुपये उत्पन्नाचे उद्दिष्ट गाठण्याचा संकल्प पीएमपी प ...
घोट-रेगडी हा चामोर्शी तालुक्यातील महत्त्वाचा व अतिशय वर्दळीचा मार्ग आहे. या मार्गावरून रात्रंदिवस वाहनांची वर्दळ राहते. मागील अनेक वर्षांपासून सदर मार्गाची दुरूस्ती न झाल्याने मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. त्यामुळे या मार्गाची दुरूस्ती कर ...
खानगाव ते ब्राह्मणवाडे या नऊ किलोमीटर रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, सदरचा रस्ता तातडीने डांबरीकरण करण्याची मागणी गोदाकाठच्या नागरिकांनी केली आहे. ...
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील बहुतांशी रस्ते जिल्हा परिषदेच्या अखत्यारित येत असल्याने या रस्त्यांची झालेली दयनीय अवस्था व दुरुस्तीसाठी असलेली निधीची वानवा पाहता, लोकप्रतिनिधींच्या पुढाकाराने जिल्हा परिषदेचे सुमारे साडेसहाशे किलोमीटर लांबीचे रस्ते सार्व ...