रंगपंचमीला वापरल्या जाणाऱ्या रंगांमध्ये रसायनांचा वापर होत असल्याने त्याचे दुष्परिणाम भोगावे लागत आहेत. अनेक जण आजाराला सामोरे जातात. प्रदूषणमुक्त होळी खेळण्यासाठी आता कल वाढत आहे. इकोफ्रेंडली होळीचा संदेश विविध पातळीवरुन सामाजिक संघटना आणि संस्था तस ...
स्वच्छ भारत अभियान ही काळाची मोठी गरज असून, महिलांनी ठरवल्यास देशात स्वच्छ भारत होण्यास वेळ लागणार नाही, असे प्रतिपादन गुरु माँ यांनी केले. त्या घोटी खुर्द येथील बालाजी भगवान यांच्या स्थापना दिवस कार्यक्र मात बोलत होत्या. ...
श्री म्हसोबा महाराज की जयच्या जयघोषामध्ये देवळालीगावचे ग्रामदैवत असलेल्या श्री म्हसोबा महाराज दोन दिवसीय यात्रोत्सवास मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. ...
आंगणेवाडी व कुणकेश्वर यात्रोत्सव काळात नियोजन करण्यात आलेल्या जादा बस फेऱ्यांच्या माध्यमातून मालवण आगाराला ११ लाख १७ हजाराचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. गतवर्षीच्या तुलनेत सुमारे पाच हजार प्रवाशांची घट झाली असली तरी उत्पन्नाचा विचार करता ७५ हजाराचे वाढ ...