रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे. Read More
LPG Cylinder Shortage LIVE: मध्ये पूर्वेत सुरू असलेल्या संघर्षाचा परिणाम आता भारतातील आयात होणाऱ्या गॅस पुरवठ्यावर होऊ लागला आहे. सरकारनं यासाठी आता युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केलेत. ...
खंडपीठाने तीन बँका आणि बीडीओ इंडिया एलएलपी या लेखापरीक्षक संस्थेने दाखल केलेल्या अपिलांना मंजुरी देत एकलपीठाचा आदेश 'विकृत आणि बेकायदेशीर असल्याचे नमूद केले. ...
Tata Group vs Reliance Industries : देशातील सर्वात शक्तीशाली उद्योग समुह म्हटलं की टाटा आणि रिलायन्स ही नावं आपसूक ओठांवर येतात. मात्र, याच्यात पुढे कोण आहे हे अनेकजणांना माहिती नाही. ...
BSE Top 10 Companies : गेल्या आठवड्यात सेन्सेक्सच्या टॉप १० कंपन्यांपैकी सहा कंपन्यांचे बाजार भांडवल ६३,४७८.४६ कोटींनी वाढले. लार्सन अँड टुब्रो आणि एसबीआय हे सर्वात जास्त वाढले, तर रिलायन्स इंडस्ट्रीजने त्यांचे अव्वल स्थान कायम ठेवले. ...
AI Impact Summit : एआय इम्पॅक्ट समिट २०२६ मध्ये एआय चिप्सवरील चर्चा जोरात सुरू आहेत. जगातील सर्वात मोठी कंपनी एनव्हीआयडीए, एआय पायाभूत सुविधा आणि अवलंबनाला गती देण्यासाठी रिलायन्स, टाटा आणि इन्फोसिससह भारतातील आघाडीच्या कंपन्यांसोबत भागीदारी करत आहे. ...
या प्रकल्पासाठी जामनगरमध्ये डेटा सेंटरचे काम आधीच सुरू झाले आहे. २०२६ च्या अखेरीस १२० मेगावॅट क्षमतेचे कार्यान्वित करण्याचे ध्येय आहे. हे गिगावॅट पातळीपर्यंत आणखी वाढवले जाईल. विशेष म्हणजे, हा संपूर्ण प्रकल्प हरित ऊर्जेवर (Green Energy) आधारित असेल ...
महत्वाचे म्हणजे, हे तेल रिलायन्सच्या जामनगर रिफायनरीसाठी अत्यंत अनुकूल मानले जाते. तसेच, यामुळे कंपनीचा रिफाइनिंग मार्जिन सुधारण्यास मदत होणार आहे. ...