आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
प्राथमिक आरोग्य केंद्रात चांगले काम करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची बदली रद्द करावी, या मागणीसाठी उंबर्ले आठगाव पंचक्रोशीतील जनतेने उंबर्ले प्राथमिक आरोग्य केंद्राबाहेर उपोषण सुरु केले आहे. ...
माजी विद्यार्थी - विद्यार्थिनींचे स्नेहसंमेलन पेढे येथील श्री परशुराम सानिध्य निसर्ग पर्यटन केंद्र येथे पार पडले. अध्यापक विद्यालयाचे विद्यार्थी ३४ वर्षानंतर एकत्र भेटले. ...
संकल्पना भिन्न शिवाय प्रश्नही असंख्य असतात. या शिबिरातील मुले स्वत:च बालनाट्य बसवतील, अशी खात्री असल्याचे प्रशिक्षक व नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाचे सदस्य सुरेश गायधनी यांनी सांगितले. ...
तळवडे बौद्धजन सेवा संघ, मुंबई व ग्रामीण तसेच भारतीय बौद्ध महासभा ग्रामशाखा, तळवडे (ता. लांजा) यांच्या विद्यमाने महामानावांच्या संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत मराठी रंगभूमी, रत्नागिरीच्या एक्सपायरी डेट ने ...
सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार ग्रामीण योजनेंतर्गत जिल्ह्यात शेताच्या बांधावर वृक्ष लागवड करण्याचा निर्धार शासनाने केला आहे. या योजनेंतर्गत जॉबकार्डधारक शेतकऱ्यांच्याच बांधावर वृक्ष लागवड केली जाणार असून, प्रत्येक तालुक ...
लोकशाही प्रणाली, निवडणूक आयोग आणि त्याचे कामकाज, लोकप्रतिनिधी अधिनियम आदींबाबत नवमतदारांमध्ये जाणीव जागृती व्हावी, यातून सुजाण नागरिक तयार व्हावेत, या उद्देशाने जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थांच्या सहकार्याने जिल्हा प्रशासनाकडून १५३७ निवडणूक साक्षरता क्ल ...
सेवा समाप्तीचा जिल्हा परिषद प्रशासनाचा आदेश झुगारून राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन सुरूच आहे. पुढील टप्प्यातील लाँग मार्च आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील सुमारे २५० कंत्राटी कर्मचारी ना ...
कंपनी कायद्यानुसार कामगार कंपनीत रुजू झाल्याच्या दिवसापासून त्या कामगाराचा भविष्य निर्वाह निधी कापला जावा व तो सरकारी जमा करण्यात यावा, असा सक्त आदेश असतानाही येथील कृष्णा अॅण्टीआॅक्सिडेंट कंपनीत धक्कादायक प्रकार सुरु आहे. येथे भविष्यनिर्वाह निधीऐवज ...