आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
Nagpur News ‘ऑनलाइन’ परीक्षा होऊनदेखील महाविद्यालयांच्या हलगर्जीमुळे निकाल जाहीर होण्यास विलंब होत आहे. काही महाविद्यालयांकडून अंतर्गत मूल्यमापनाचे गुण पाठविण्यास उशीर होत असल्याने त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ...
Nagpur News राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला बीए अॅडिशनल अभ्यासक्रमाची परीक्षा घेण्याचाच विसर पडला आहे. मागील दोन वर्षांपासून या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे आयोजनच करण्यात आलेले नाही. ...
Nagpur News सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यापर्यंत कधीही ‘नॅक’चा चमू विद्यापीठाला भेट देऊ शकतो. या पार्श्वभूमीवर प्रशासनाचे सर्व लक्ष ‘नॅक’वर केंद्रित झाले आहे. ...
Nagpur News राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील संलग्नित महाविद्यालयांच्या पातळीवरच अव्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येणार आहे. परंतु विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या संकेतस्थळावर नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आले आह ...
Nagpur News विद्यार्थ्यांना स्टार्टअप्ससाठी दिशा दाखविणारे इन्क्युबेशन आणि इनोव्हेशन सेंटर उभारण्यावर भर देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन कुलगुरू डॉ.सुभाष चौधरी यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ९८ व्या वर्धापनदिनानिमित्त आ ...
Nagpur News राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती व पुरातत्त्व विभागातून वाकाटककालीन मौल्यवान नाणी व अन्य पुरातन वस्तूंच्या संशयास्पदरीत्या गायब होण्याचे प्रकरण उघडकीस येऊन पाच वर्षांचा कालावधी झाला. ...
Nagpur News मागील पाच वर्षांत विद्यापीठाच्या स्पर्धा परीक्षा केंद्रासह विविध विभागांतर्फे आयोजित उपक्रमांत चार हजार विद्यार्थ्यांनादेखील मार्गदर्शन मिळालेले नाही. ही आकडेवारी पाहता विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन देण्यासाठी विद्यापीठाने विशेष पुढाक ...