महेंद्रसिंग टिकैत यांनी १९८८ साली शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी दिल्लीच्या बोट क्लब येथे ठिय्या आंदोलन सुरू केले होते. त्यासाठी देशभरातून पाच लाख शेतकरी तिथे जमले होते. विजय चौक ते इंडिया गेटपर्यंतचा सारा परिसर शेतकऱ्यांनी व्यापला होता. ...
KBC 13 : साहिल यांनी 1 कोटी रुपयांच्या प्रश्नाचे अगदी बरोबर उत्तर दिले. त्यानंतर, 7 कोटी रुपयांच्या प्रश्नावर ते अडकून पडले. त्यामुळे, त्यांनी गेम क्विट करुन खेळ सोडण्याचा निर्णय घेतला. ...
अलीकडेच भारतीय युवक काँग्रेसनं राजीव गांधी यांच्या फोटो प्रदर्शनाचं आयोजन केले होते. त्यात राहुल गांधी त्यांच्या वडिलांसोबत केलेल्या विमान प्रवासाच्या काही आठवणीत शेअर करतात ...
Satej Patil : ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पुरस्कारांची घोषणा करण्यात येईल व पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात येईल, असेही राज्यमंत्री पाटील यांनी सांगितले. ...
दरवर्षी राजीव गांधी यांच्या स्मृतीदिनी म्हणजे २० ऑगस्टला हा पुरस्कार दिला जाणार असल्याची घोषणा माहीती व तंत्रज्ञान राज्यमंत्री सतेज पाटील यांनी केली. ...
Khel Ratna Award: राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलण्याच्या निर्णयावरून शिवसेनेने सामनातील अग्रलेखामधून नरेंद्र मोदी आणि भाजपावर जोरदार टीका केली आहे. ...