अतिवृष्टीसह वादळी संकटाने एकट्या ऑगस्ट महिन्यात १७ हजार ३३२ शेतकऱ्यांच्या खरीप हंगामाला झळ पोहोचवली आहे. ८ हजार २७हेक्टर क्षेत्रावरच्या पिकांची नासाडी झाली असताना जळगाव जिल्हा प्रशासनाने ९ कोटी ८६ लाख २९ हजार २४५ रुपयांच्या मदतीचा प्रस्ताव राज्य शासन ...
मंगळवारी सायंकाळी आणि रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे बार्शी तालुक्याच्या उत्तर भागातून वाहत असलेल्या चांदणी नदीला महापूर आला असून, नदीने रौद्ररूप धारण केले आहे. ...
मुंबईच्या वाढत्या लोकसंख्येमुळे वाढीव पाणीसाठ्याची जास्तीत जास्त आवश्यकता आहे. मात्र, महापालिकेने प्रस्तावित, गारगाई, पिंजाळ, दमणगंगा ही धरणे अद्यापही मार्गी लावलेली नाहीत. ...
Vidarbha Weather Update : विदर्भात पावसाची प्रणाली सक्रिय झाली असून पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. परतीचा पाऊस १५ ऑक्टोबरनंतरच अपेक्षित असल्याने शेतकऱ्यांनी पिकांचे नुकसान टाळण्यासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात, असा हवामान विभागाने ...