कर्नाटकप्रमाणेच जिल्ह्यात सध्या बारमाही गुळाचे उत्पादन घेतले जात आहे. यामुळे गुळाच्या हंगामावर परिणाम झाला आहेच, त्याचबरोबर बारा महिने गुऱ्हाळ सुरू ठेवत असताना जळणाचा प्रश्नही डोके वर काढत आहे. ...
ऋतुचक्रात झालेले हे बदल अचानक झालेले नाहीत. खरंतर निसर्ग आपल्या चालीने पुढे-पुढे जात असतो. कळत-नकळत आपण त्याचा मार्ग बदलतो आणि त्याचे पडसाद उमटल्याशिवाय राहत नाहीत. विकासाच्या गोंडस नावाखाली निसर्गाची रचना बदलत आहोत आणि त्याचेच परिणाम आपण आता भोगत आह ...
Maharashtra Weather Update : देशभरात थंडीचा प्रभाव वाढू लागला असून, हवेतील गारवा आता स्पष्टपणे जाणवत आहे. उत्तरेकडील राज्यांमध्ये बर्फबारी सुरू झाली आहे, तर दक्षिण भारतात काही भागांमध्ये अजूनही पावसाचे सावट कायम आहे. राज्यात पहाटे-संध्याकाळ गारवा जाण ...
Maharashtra Weather Update : जवळपास सहा ते सात महीने पाऊस झाल्यानंतर आता कुठेतरी वातावरण निवळत आहे. मग पाऊस पूर्णता गेला का, थंडी कधीपासून सुरू होईल, हे पाहुयात.. ...