आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
दुष्काळ, अनियमित पाऊस, उष्णतेच्या लाटा अशा घटना घडत जातील. पिकामध्ये दाणे भरून येण्याच्या आणि फळे लागण्याच्या प्रक्रियेवरच मोठे गंभीर परिणाम होतील. ...
Marathawada Monsoon Update : सतत वादळी वारे, ढगाळ हवामान आणि मधूनच येणाऱ्या सरी यामुळे मराठवाड्यात पेरणीचा गोंधळ सुरू आहे. मात्र, हवामानतज्ज्ञ डॉ. औंधकर यांनी स्पष्ट सांगितले आहे की, खरा मान्सून १४ जूननंतरच सक्रिय होणार असून, तत्पूर्वी पेरणी टाळणेच य ...
Maharashtra Rain Update गेल्या काही दिवसांपासून सुट्टीवर असलेला पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळू शकेल. ...