मागील काही दिवसांपासून उष्णता वाढीत झालेल्या बदलामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, प्रचंड तापमानामुळे शरीरातून घामाच्या धारा निघत असतानाच, अचानकपणे ६ ते ८ जानेवारीस झालेल्या अवकाळी पावसाने गारवा निर्माण झाला ...
श्रीवर्धन : तालुक्यातील आंब्याच्या झाडावर तुडतुड्या नामक कीटकांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे सबंध तालुक्यातील शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झाला आहे. तुडतुड्या ... ...