farmers land for railway सरकारने धार्मिक पर्यटन वाढीसाठी शेतकऱ्यांचे प्रपंच देशोधडीला लावू नये. त्यामुळे शेतकऱ्यांच्या तीन-चार पिढ्यांचे नुकसान होईल. ...
Agri AI Center in Maharashtra महाराष्ट्र शासनाने महाॲग्री-एआय धोरण २०२५-२०२९ प्रसिद्ध केले आहे. या धोरणाअंतर्गत राज्यात संशोधन, नाविन्यता, स्टार्टअप परिसंस्था विकास, क्षमता बांधणी व तंत्रज्ञानाचा शेतीत प्रत्यक्ष वापर वाढविण्यावर भर देण्यात आलेला आहे. ...
नांदगाव तालुका कृषी विभाग आणि आत्मा यांच्या प्रत्यनातून शेतकऱ्यांनी जाणून घेतली आधुनिक शेती. तसेच कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या तंत्रज्ञानाची प्रात्यक्षिके, विविध मॉडेल्स, वाण, सिंचन, कृषि व अन्न प्रक्रिया, लागवडीच्या पद्धती, जैविक तंत्रज्ञान, पी ...
अवघ्या चार महिन्यांच्या या पिकामध्ये साखर व रसाचे प्रमाण आहे. देशातील इथेनॉल निर्मिती क्षेत्रामध्ये क्रांतीची क्षमता असलेल्या गोड ज्वारीला उद्योग जगताच्या प्रतिसादाची अपेक्षा आहे. ...
rahuri vidaypeeth kulguru तब्बल ११ महिन्यांनी राहुरी विद्यापीठाला पूर्णवेळ कुलगुरूंची नियुक्ती करण्यात आली आहे. तसा आदेश राज्यपाल सचिवालयाकडून जारी करण्यात आला आहे. ...
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव, ता. फलटण, जि. सातारा हे महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे महत्त्वाचे संशोधन केंद्र असून, सदर केंद्राची स्थापना स्वातंत्र्यपूर्व काळात झालेली आहे. ...