आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
सध्याचे सरकार हे निवडणुकांना घाबरत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थासह सर्व निवडणुका जास्तीत जास्त पुढे कशा ढकलता येतील, याचाच प्रयत्न सुरू आहे. असे पाटील म्हणाले. ...
Sanjay Raut on President Rule:: "महाराष्ट्राच्या बदनामीचे षडयंत्र आहे, हे असंच सुरू राहिलं तर या महाराष्ट्रद्रोही लोकांना राज्यातील लोक जागोगाजी चपला मारतील." ...
Corona Virus Crisis in Delhi: दिल्लीच्या मटियामहलचे आमदार शोएब इक्बाल यांनी हे वक्तव्य दिल्लीमध्ये सध्या कोरोना संकटामुळे गंभीर बनलेल्या परिस्थितीवर केले आहे. त्यांनी उच्च न्यायालयालाही विनंती केली आहे. दिल्लीत अव्यवस्था पसरत आहे, यामुळे इथे राष्ट्रप ...