एस.टी.महामंडळाच्या परभणी आगारातून अनेक बसेस प्रासंगिक करारासाठी दिल्या जात असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. नियमित फेऱ्या रद्द करुन बसेस दिल्या जात आहेत. ...
विनोद : लोकसंख्येची परिस्थिती नागरिकांना सतत कळत राहावी या हेतूने प्रत्येक चौकात त्या क्षणाची देशाची लोकसंख्या दाखविणारी घड्याळे बसविण्याची एक योजना ठरली होती पण ती पुढे बारगळली. ...
एरव्ही सुपर फास्ट रेल्वे कधी छोट्या स्थानकावर थांबत नाही, परंतु बुधवारी सायंकाळी सात वाजता जयपूर- हैदराबाद ही सुपर फास्ट रेल्वे लासूर स्टेशनवर अचानक ५ मिनिटे थांबली. पण ही रेल्वे एका दोन वर्षाच्या बालकाचा जीव वाचविण्यासाठी थांबली होती. ...
या सप्ताहात अनेक लग्नतिथी असल्याने व त्यात मोठ्या प्रमाणात विवाहांचे नियोजन असल्याने प्रवाशांची मात्र गर्दी वाढल्याचे चित्र पहायला मिळत आहे. बस, रेल्वेसह खाजगी बस वाहतुकीलाही यामुळे गर्दी दिसून येत आहे. ...