पेगॅसस तंत्रज्ञानाद्वारे राजकीय नेते, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते यांच्यावर पाळत ठेवल्याच्या प्रकरणाची संयुक्त संसदीय समितीद्वारे चौकशी होण्याची शक्यता काँग्रेस नेते शशी थरुर यांनी फेटाळून लावली. ...
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या गुरुवारी तिसऱ्या दिवशीही राज्यसभा व लोकसभेत वेगवेगळ्या मुद्द्यांवर मोठा गोंधळ झाला व त्यामुळे दोन्ही सभागृहांचे कामकाज वारंवार स्थगित करावे लागले. ...
देशात पेगॅसस तंत्रज्ञानाद्वारे झालेल्या फोन टॅपिंग प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयातील विद्यमान न्यायाधीशाकडून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसचे नेते कमलनाथ यांनी केली आहे. ...