Maharashtra Karnataka Border Dispute: महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली. ...
सर्वोच्च न्यायालयाने देशातील स्थिती चिंताजनक असून दबावाला बळी न पडणाऱ्या दिवंगत टी. एन. शेषन यांच्यासारख्या व्यक्तीला निवडणूक आयुक्त बनवण्याची गरज व्यक्त केली आहे. सदस्यांच्या नियुक्तीत संसदेने सुधारणा करण्याची गरज आहे, त्यामुळे आयोगाच्या स्वातंत्र्य ...
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ 10 ऑगस्ट रोजी संपत आहे. व्यंकय्या नायडू यांच्यानंतर देशाचे पुढील उपराष्ट्रपती कोण होणार, हे चित्रही आजच स्पष्ट होईल. उपराष्ट्रपती पदासाठी एनडीएने जगदीप धनखड तर विरोधी पक्षाने मार्गारेट अल्वा यांना उमेदवारी ...
Harbhajan Singh in Rajyasabha: गुरुद्वारांवरील हल्ल्यांमुळे जगातील प्रत्येक शीख व्यक्तीची भावना दुखावली गेली. आम्हालाच का टार्गेट केले जात आहे? अशा प्रकारचे हल्ले आम्हाला अनेक प्रश्न उपस्थित करायला भाग पाडतात. हे हल्ले आमच्यावरच का? आम्हालाच का लक्ष् ...