आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
२०१७-१८ या वर्षांत जिल्ह्यातील ४१२ नागरिकांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात सर्पदंश झाल्याने उपचार घेतले असून, त्यापैकी ५ जणांवर उपचारा दरम्यान मृत्यू ओढावल्याची माहिती समोर आली आहे़ ...
जिल्ह्यातील ७ हमीभाव खरेदी केंद्रावर १७ हजार ४५० तूर उत्पादकांनी तूर विक्रीसाठी नोंदणी केली होती़ त्यापैकी केवळ ४ हजार ७६० शेतकऱ्यांचा शेतमाल राज्य शासनाने ठरवून दिलेल्या मुदतीत खरेदी करण्यात आला़ त्यामुळे तूर विक्रीसाठी नोंदणी केलेल्या १३ हजार तूर उ ...
वेतनवाढीचा प्रस्ताव तत्काळ मान्य करुन कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करावी, या प्रमुख मागणीसाठी एस.टी. महामंडळ कर्मचाºयांनी शुक्रवारी सकाळपासून संपाचे हत्यार उपसले. त्यामुळे परभणी जिल्ह्यातील जिंतूर व पाथरी या आगारातील प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा ला ...
शहरापासून जवळच असलेल्या लेंडी नदीच्या पात्रातील जांभुळबेट रस्त्यावरील नळकांडी पुलावर पुराचे पाणी आल्याने पाच गावांचा संपर्क ८ जून रोजी दुपारी १ वाजता तुटला होता. दोन तासांनी पाणी ओसरल्याने या मार्गावरुन पूर्ववत वाहतूक सुरू झाली. दरम्यान कमी उंचीच्या ...
पूर्णा शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात रेल्वेच्या डिझेल टँकरच्या चालकाला तलवारीचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी तिघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ...
मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जिल्ह्यात झालेल्या वादळी वाºयासह पावसाने वीज वितरण कंपनीचे २ कोटी ९६ लाख २० हजार २८८ रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे़ त्यामुळे कृषीपंपधारकांसह घरगुती ग्राहकांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. ...
विविध शासकीय यंत्रणांमार्फत जिल्ह्यात पायाभूत विकासाबरोबरच आरोग्य आणि सामाजिक विकास साध्य करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीला मंजूर झालेल्या १५२ कोटी २९ लाख रुपयांपैकी ७० टक्के रक्कम १२० कोटी ५८ लाख रुपये जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले आहेत़ या निधीतून ...