तालुक्यातील नरवाडी तांडा येथे लागलेल्या आगीत कडबा जळून खाक झाल्याची घटना ६ मार्च रोजी दुपारच्या सुमारास घडली. सोनपेठ तालुक्यातील नरवाडी तांडा येथे अचानक सुटलेल्या वाऱ्यामध्ये भगवान राठोड यांच्या घरावरील पत्रे उडाली. यातील काही पत्रे विद्युत तारांवर ज ...
तालुक्यातील गोदावरी नदीच्या पात्रातील डिग्रस बंधाऱ्याचे पाणी सोडल्याने गोदावरीच्या पात्रात कमी पाणी होते़ आता मागील महिनाभरात पाणी संपले असून, अनेक ठिकाणी गोदावरीचे पात्र कोरडेठाक पडले आहे़ त्यामुळे गोदाकाठच्या गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई सुरू झा ...
येथील सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत चार वर्षापूर्वी चार कंत्राटदारांकडून जवळपास २५ कोटी रुपयांचा डांबर घोटाळा करण्यात आला असून या प्रकरणी काही कंत्राटदारांना नांदेड येथील अधीक्षक अभियंता अविनाश धोंडगे यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. ...
रोजगार हमी योजना, रेशनचे धान्य व पीक विमा, दुष्काळी उपाययोजना तत्काळ राबवाव्यात, या मागणीसाठी शहरातील महिलांनी जागतिक महिला दिनी सोनपेठ तहसील कार्यालयासमोर सत्याग्रह आंदोलन केले. ...
येलदरी धरणाच्या ५० वर्षांच्या इतिहास दुसऱ्यांदा हे धरण मृतसाठ्यात गेले आहे. मृतसाठ्यात १०२ दलघमी पाणी असून, त्यात १४ टक्के गाळ असल्याचे २०११ मधील सर्वेक्षणात म्हटले होते. त्यामुळे या धरणातील पाणी प्रथमच मोठ्या प्रमाणात कमी झाल्याने परभणी, जिंतूर, हिं ...
येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक मागील एक महिन्यापासून फिरकले नाहीत. त्याचप्रमाणे औषधींचा तुटवडा, ठिकठिकाणी असणारी अस्वच्छता, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न व विस्कटलेली प्रशासन व्यवस्था या ग्रामीण रुग्णालयातील सेवाच सलाईनवर असल्याची भावना रुग्ण ...