यावर्षीच्या खरीप हंगामात जुलै महिन्याचा पहिला आठवडा ओलांडला तरीही पेरणी योग्य पाऊस झाला नसल्याने सुमारे ५९ टक्के खरिपाचे क्षेत्र पेरणीअभावी पडिक राहण्याची भीती निर्माण झाली आहे़ सध्या जिल्ह्यात चिंतेचे वातावरण असून, मोठ्या पावसाअभावी पेरण्या खोळंबल्य ...
शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महार्गाावर तयार करण्यात आलेल्या दुभाजकाच्या जाळ्या तोडून ठिक ठिकाणी नागरिकांनी शॉर्टकट रस्ता शोधला आहे़ मात्र हा धोकादायक प्रकार अपघाताला आमंत्रण देणारा ठरू लागला आहे़ ...
येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील सिटीस्कॅन यंत्रणा रुग्णालय प्रशासनाला प्राप्त होवूनही या यंत्रणेतील अडथळे मात्र दूर झाले नाहीत़ तब्बल दोन महिन्यांपासून ही यंत्रणा बसविणारा कंपनीचा अधिकारी परभणीत येत नसल्याने जिल्हाभरातील रुग्ण सिटीस्कॅनच्या सुविधेप ...
शहरातून जाणाऱ्या पालम ते गंगाखेड या राष्ट्रीय महामार्गाचे उन्हाळ्यात हॉटमिक्स करण्यात आले होते. या रस्त्याच्या कडेने साईडपट्टया भरण्याचे काम निकृष्ट करण्यात आल्याने पहिल्याच पावसात रस्त्याच्या कडेने खड्डे पडले असून वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. संब ...
जुलै महिना सुरू होऊनही समाधानकारक पाऊस न पडल्याने पंचायत समितीने उन्हाळ्यात सुरू केलेले टँकर पुन्हा सुरू ठेवावे, अशी मागणी ग्रामस्थांनी तहसील प्रशासनाकडे केली आहे. त्यामुळे भर पावसाळ्यात ग्रामीण भागात टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे ...
राज्य शासनाच्या शतकोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत ७ दिवसांमध्ये जिल्ह्यात १२ लाख ३३ हजार झाडांची लागवड करण्यात आली असल्याची माहिती वन विभागाच्या वतीने देण्यात आली़ ...
अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर रविवारी सायंकाळच्या सुमारास मानवत शहर आणि परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे़ अर्धा तास झालेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी अजूनही पेरणीयोग्य पावसाची प्रतीक्षा कायम आहे़ ...