राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
Sharad pawar vs Ajit Pawar NCP Case news: कायदेतज्ज्ञ अॅड. असीम सरोदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत वादावर आणि सर्वोच्च न्यायालयातील न्यायालयीन प्रक्रियेवर अत्यंत महत्त्वाचे भाष्य केले आहे. शरद पवार आणि अजित पवार गटातील वाढत्या जवळीकीच्या प ...
महायुतीतील घटक पक्षाला मतदान करायचे असेल तर मग भाजपलाच मतदान केलेले काय वाईट ही लोकांची मानसिकता होती. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याने लोकांनी भाजपलाच मतदान केले ...