राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
पुणे : पुणे महापालिकेच्या २००७ च्या निवडणुकीत पुणे पॅटर्नच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री, पालकमंत्री असलेले अजित पवार पुण्याचे कारभारी झाले. पुणेमेट्रो ... ...
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनानंतर बारामतीमध्ये राज्यभरातून लोकांची गर्दी झाली आहे. सकाळी अपघात झाल्यानंतर रात्रीपर्यंत त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यानंतर परत रुग्णालयात नेण्यात आले. ...
दादा आपल्यात नाहीत, ही जाणीवच मावळसह संपूर्ण महाराष्ट्राला स्तब्ध करून टाकणारी आहे, अशा शब्दांत मावळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी भावना व्यक्त केल्या. ...
दोन-तीन वेळा आलटी-पलटी घेतली अन् क्षणार्धात आमच्या घराच्या जवळच असलेल्या शेतात कोसळल्याची माहिती गोजुबावी (ता. बारामती) येथील प्रत्यक्षदर्शी अतुल आटोळे व अनिता आटोळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. ...