राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
Pimpri Chinchwad Municipal Corporation Election राष्ट्रवादी काॅंग्रेस (अजित पवार) पक्षाने वर्चस्व कायम ठेवण्यासाठी महापालिकेत स्वबळाचा नारा दिला आहे, तर भाजपनेही कंबर कसली आहे ...
Khopoli Murder case: खोपोलीत जी घटना घडली ती अत्यंत निंदनीय असून त्या घटनेचा प्रदेशाध्यक्ष म्हणून निषेध व्यक्त करतोच शिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तपास यंत्रणांमध्ये व्यापकता आणून एसआयटी स्थापन करावी, अशी मागणी सुनिल तटकरे यांनी केली. ...
महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीतील मित्रपक्षच काही ठिकाणी एकमेकांना लक्ष्य करताना दिसत आहे. भाजपाने महायुती करण्याचे आश्वासन दिले आणि ऐनवेळी दगाफटका केल्याचा आरोप आता अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढवण्याची भूमिका ...
अकोला महापालिका निवडणुकीत भाजपा आणि शिंदेसेना एकत्र लढणार असून, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसलाही सोबत घेण्याचा प्रयत्न भाजपाचा आहे. मात्र, जागावरून आमदार अमोल मिटकरी यांनी संताप व्यक्त केला आहे. ...