आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
Kharghar heatstroke tragedy: खारघर घटनेची चौकशी करण्यासाठी सरकारने महसूल विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली नेमलेली एक सदस्यीय समिती ही केवळ धुळफेक आहे, अशी टीका काँग्रेसने केली आहे. ...
Navi Mumbai: खारघर येथील महाराष्ट्र भूषण कार्यक्रमाप्रसंगी १४ श्री सदस्यांचा झालेल्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर यांची एक सदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. ...
घणसोली सेक्टर १६ येथे सर्व्हे क्रमांक ११६, १४१ मध्ये नव्याने आरसीसी इमारतीचे बांधकाम सुरू होते. येथील काही नागरिकांच्या तक्रारीनुसार सिडकोच्या अतिक्रमण विभागाने या इमारतींवर धडक कारवाई केली. ...
आप पनवेल-रायगड च्या वतीने आप महाराष्ट्र राज्य समिती सदस्य आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी कळंबोली येथील एमजीएम रुग्णालय, तसेच खारघर येथील टाटा रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या श्री सदस्यांची भेट घेतली. ...