शहरात परशुराम जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त भगवान परशुरामांच्या प्रतिमेची शहरातून शोभायात्रा काढण्यात आली. ब्र्राह्मण महासंघ, पुरोहित आघाडी, परशुराम प्रतिष्ठान व वेदिका महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण् ...
येथील शेलार कुटुंबीयांची लग्नपत्रिका परिसरात चर्चेचा विषय ठरली असून, ‘आम्ही सर्व एक आहोत, तुम्ही एक रहा’चा संदेश देत महापुरुषांचे स्मरण करून देताना आजच्या दुभंगलेल्या समाजामनात बांधिलकी व एकतचे दर्शन यातून घडविले आहे. सदर अनोख्या पत्रिकेचे परिसरात जो ...
आदिवासींना वनजमिनी देण्याचा निर्णय होऊनदेखील अनेक आदिवासी बांधवांना पिढ्यान्पिढ्या कसत असलेल्या वनजमिनी मिळालेल्या नाही, तर ज्या बांधवांना मिळाल्या त्यात जमिनीचे क्षेत्र कमी मिळाले असून, कळवण व सुरगाणा तालुक्यातील आदिवासी बांधवांवर अन्याय झाला आहे. आ ...
१ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त व त्यानंतर टप्प्याटप्प्याने शंभर टक्के अनुदानास पात्र अंशत: अनुदानित व विनाअनुदानित शाळांमध्ये नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांना १९८२ ची जुनी पेन्शन योजना लागू होती. तत्कालीन मंत्रिमंडळाने ११ आॅक्टोबर २००५ रोजी न ...
कामाप्रती निष्ठा हे लष्कराचे ब्रीद असून, आपण नेहमी कर्तव्याने प्रशासनिक काम केले आहे. यापुढेही दिल्लीत असलो तरी देवळालीकरांच्या मदतीसाठी आपण कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन बोर्डाचे मावळते अध्यक्ष ब्रिगेडियर प्रदीप कौल यांनी केले. ...
इंदिरानगर : मुंबई नाका येथील उड्डाणपुलाखालील गजरे विक्रेत्यांची मुजोरी काही थांबेना. महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेने दोन वेळेस कारवाई करूनसुद्धा परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. परिसराला यामुळे बकाल स्वरूप प्राप्त झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त के ...
उज्ज्वला दिनानिमित्त राजापूरला एलपीजी पंचायतीचे आयोजन करून केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाने ग्रामस्वराज्य अभियानाचा एक भाग म्हणून देशभरात उज्ज्वला दिवस राजापूर ग्रामपंचायत कार्यालयात साजरा करण्यात आला. ...
आदिवासी बांधव आपल्या हक्कासाठी एकत्रित आला पाहिजे आणि खऱ्या मत्स्यव्यवसाय करणाºया बांधवांना मत्स्यमार संस्था मिळाल्या पाहिजे. आदिवासी हा नेहमी जमीन, जंगल, पाणी यांचे संरक्षण करणार आहे. तो निसर्ग पूरक असल्याने आदिवासी हक्क त्याला मिळाला पाहिजे. आमच्या ...