नाशिक : शासनाने राबविलेल्या कल्याणकारी योजनांची माहिती गावोगावी पोहचविण्यासाठी शासन आता लोककलावंतांची मदत घेणार आहे. तंत्रज्ञानाच्या युगात प्रगत समाजमाध्यमांचा सरकारकडून मोठ्या प्रमाणात वापर केला जात असताना तळागाळापर्यंत पोहचण्यासाठी मात्र लोककलेचा आ ...
संदीप भालेरावनाशिक : शिक्षण क्षेत्रात शिक्षकांपासून ते संस्थाचालकांपर्यंतचे अनेक प्रश्न प्रलंबित असून, यासाठी वैयक्तिक आणि संघटनात्मक पातळीवर पाठपुरावा करीत असतातच. शिक्षण विभाग आणि न्यायालयातदेखील अनेक प्रकरणांवरील दावे-प्रतिदावे कायम आहेत. शिक्षका ...
नाशिक : शिक्षण क्षेत्रात शिक्षकांपासून ते संस्थाचालकांपर्यंतचे अनेक प्रश्न प्रलंबित असून, यासाठी वैयक्तिक आणि संघटनात्मक पातळीवर पाठपुरावा करीत असतातच. शिक्षण विभाग आणि न्यायालयातदेखील अनेक प्रकरणांवरील दावे-प्रतिदावे कायम आहेत. शिक्षकांच्या अशा अनेक ...
उच्च शिक्षण घेतल्यानंतरही रोजगार मिळत नाही, तसेच शेतीच्या दुरवस्थेमुळे उत्पन्नातही वाढ होत नसल्याने आरक्षणाची मागणी होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुुख कौशल्यपूर्ण शिक्षण देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ख्यातनाम उद्योजक हनुमंत गायकवाड यांनी ...
शिक्षणाची गंगा समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचली असली तरी सुरु वातीपासून चालत आलेल्या पारंपारिक शिक्षण पद्धतीऐवजी आता व्यावसायिक शिक्षणाला महत्व प्राप्त झाले असून विद्यार्थ्यांनी कौशल्यपूर्ण व्यावसायिक शिक्षण आत्मसात करण्याची गरज आहे. शिक्षण हेच समाज ...
नाशिक : शहरात चंदन चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, एकलहरारोडवरील रेल्वे ट्रॅक्शन परिसरातील पाच चंदनाची झाडे तोडून सुवासिक खोड चोरून नेल्याच्या घटनेस आठ दिवस होत नाही तोच चोरट्यांनी आर्मीच्या हद्दीतील चंदनाचे झाड तोडून सुवासिक खोड चोरून नेल्याची घटना घ ...
नाशिक : इंदिरानगरमधील एका शाळेजवळील तरुणीस वाढदिवस साजरा करण्याचे आमिष दाखवून तिचे दुचाकीवरून अपहरण करून सलग पाच दिवस डांबून ठेवून विनयभंग तसेच दमदाटी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ ...
मालेगाव : नवी दिल्ली येथे काही कार्यकर्त्यांनी संविधानाची होळी केली. त्याच्या निषेधार्थ मालेगावी राष्टÑवादी काँग्रेसतर्फे संविधान जागर सप्ताह साजरा करण्यात येत आहे. ...