त्र्यंबकेश्वर : भारताचे माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी रविवारी सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी भाजपा महाराष्ट्र प्रदेशचे चिटणीस लक्ष्मण सावजी होते. ...
रोजच्या कामाचा ताणतणाव आणि भावनिक गोष्टींचा कल्लोळ, खांद्यावरच्या वाढत चाललेल्या जबाबदाऱ्या आणि डोळ्यातली महत्त्वाकांक्षी स्वप्ने या सगळ्या गोष्टींचा ताळमेळ घालताना महिला स्वत:ला विसरून जातात. परंतु, अशा परिस्थितीतही स्वत:ची स्वप्ने उराशी बाळगून ती प ...
अंघोळीसाठी धरणात उतरलेल्या एका तरुणाचा गाळात पाय फसल्याने मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी दसाणा (ता. बागलाण) येथे घडली. वैभव संजय सोनवणे (१९) असे या तरुणाचे नाव असून, तो दसाणा येथील रहिवासी आहे. ...
सिन्नर तालुक्यातील देशवंडी येथे बिबट्याने बकऱ्यांच्या कळपावर हल्ला करून एका बकरीची शिकार केली. बिबट्याच्या वाढत्या संचारामुळे पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. येथील संतोष रंगनाथ बर्के यांच्या वस्तीवर घराबाहेर असलेल्या बकºयांच्या दावणीव ...
खड्डेमुक्त रस्ते अभियानांतर्गत आदिवासी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येणाऱ्या कळवण तालुक्यातील प्रमुख रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी ३ कोटी ५० लाख रूपये मंजूर झाले असून, त्याचबरोबर मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून आदिवासी भागातील वरखेडा ते शृंगारवाडी ...
छत्रपती शिवाजी महाराज ते महाराष्ट्रातील थोर संत आणि शाहू, फुले, आंबेडकरांचा सामाजिक, शैक्षणिक वारसा पुढे नाशिक जिल्ह्यातील कर्मवीरांनी चालविला म्हणून बहुजन समाजातील गरीब मुलांना शिक्षण मिळाले. कर्मवीरांचा त्याग, बलिदान व्यर्थ नाही त्यांचा वारसा पुढे ...
गेल्या दोन महिन्यांपासून गायब झालेला पाऊस गुरुवारी (दि.१६) सकाळपासून बरसायला सुरुवात झाली. येवला तालुक्यात अनेक भागात मानोरी बुद्रुक, खडकीमाळ, देशमाने, मुखेड परिसरातील खरीप हंगामातील मका, सोयाबीन, कपाशी, भुईमूग आदी पिकांना यामुळे जीवदान मिळाले आहे. ...
समाजातील समजूतदार व्यक्तींनी सामंजस्याची भूमिका ठेवली तरच सोशल मीडियातील समाजकंटकांवर चाप बसेल, असे मत अपर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांनी सिन्नर येथे व्यक्त केले. ...