कसारा घाट तसेच वैतरणा येथील मुसळधार पावसाने दरड कोसळण्याच्या घटना घडल्यानंतर शुक्रवारी (दि.१२) भावली धरणावरून जाणाऱ्या भंडारदरा मार्गावर दरड कोसळली. त्यामुळे काहीकाळ वाहतूक ठप्प झाली होती. ...
महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती एम. जी. गायकवाड, तज्ज्ञ सदस्य डॉ. एस. बी. निमसे, डॉ.भूषण कर्डिले व डॉ. राजाभाऊ करपे, डी. डी. देशमुख यांच्या उपस्थितीत दि. ३० व ३१ जुलैला शासकीय विश्रामगृह, गोल्फ क्लब येथे जनसुनावणीचे आयोजन करण्य ...
रविवार कारंजा येथील जैन स्थानकात डॉ. समकितमुनी म.सा., भवांतमुनी म.सा. व जयवंतमुनी म.सा. यांचा चतुर्मास मंगल सोहळा येत्या सोमवार (दि़ १५) पासून होणार असून यानिमित्त गुरुवार (दि़११) रोजी परिसरातून शोभायात्रा काढण्यात आली. ...
देशातील विविध भागांमध्ये जमावाच्या हल्ल्याकडून एखाद्या ठराविक समाजाच्या तरुणांना लक्ष्य केले जात आहे. त्यात तरुणांचा बळी जात आहे. या तंत्राचा निषेध देशभरातून होत आहे. दरम्यान, वडाळागावातील जामा मशिदीत जुम्माच्या विशेष नमाजनंतर देशाच्या राष्ट्रीय एकात ...
शहरात स्वाइन फ्लूने थैमान घातले असून, सात महिन्यात शहरात दहा, तर जिल्ह्यात एकूण ३५ जणांचा मृत्यू झाल्याने शासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. शासनाच्या साथ रोग नियंत्रण अधिकाऱ्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांची कार्यशाळा घेतली, ...
वाणिज्य शाखेच्या अंतिम वर्षाच्या (टी.वाय.बी.कॉम.) निकालात एकाच विषयात अनेक विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण केल्यानंतर फेरतपासणीतही विलंब केल्याप्रकरणी नाशिकमधील ८०हून अधिक विद्यार्थ्यांनी पुकारलेले आंदोलन विद्यापीठाने फेरतपासणीचा निकाल जाहिर केल्यानंतर मा ...
आपल्या धर्मातील अन्य सर्व देव आशीर्वाद देण्यासाठी तत्पर असतात. मात्र, युगानुयुगे भक्तांची प्रतीक्षा करीत विटेवर उभा असलेला आणि तो आपल्याला छातीशी कवटाळेल, असा समरसतेचा भाव निर्माण करणारा विठ्ठल हा एकमेव अवतार असल्याचे प्रतिपादन विद्यावाचस्पती विवेक घ ...