आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देवळाली शहराच्या आगामी लोकसंख्येचा विचार करून पाणीगळती रोखण्यासाठी दारणा धरणातून थेट पाइपलाइन करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यासह सन दोन वर्षांच्या अर्थसंकल्पास मंजुरी देण्यात आली. ...
‘फे्रण्डशीप डे’चे खरे आकर्षण हे युवक-युवतींना अधिक असते. यादिवशी प्रत्येक शाळा, महाविद्यालयांत हा दिवस मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. ‘फे्रण्डशीप डे’ रविवारी येत असला तरी शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थी हा दिवस दुसºया दिवशी साजरा करतात. ...
जळगाव नेऊर येथील भूमिपुत्र पांडुरंग सोनवणे सतरा वर्षांची सेवा करून भारतीय लष्करातून सेवानिवृत्त झाले, त्यानिमित्त जळगाव नेऊर ग्रामपंचायत व पैठणी उत्पादक विक्र ेते, मित्रपरिवार व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सपत्निक सत्कार करण्यात आला. ...
आदिवासी भागाचा विकास साधणाऱ्या केंद्र सरकारच्या रूर्बन योजनेत त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सहा आदिवासी गावांचा समावेश करण्यात आला असून, त्यासाठी केंद्र सरकारने ५५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. ...
आयएसपी मजदूर संघाचे जनरल सेक्रेटरी जगदीश गोडसे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन इंडिया सिक्युरिटी प्रेस व करन्सी नोट प्रेसचे मंजूर आधुनिकीकरण लवकरात लवकर पूर्ण केले जावे याकरिता पत्र दिले. यावेळी त्यांच्यासोबत खासदार हेमंत गोडसे व माजी समा ...
इगतपुरी तालुक्यात घोटीपासून काही अंतरावर असलेल्या असलेल्या वाकी-खापरी धरणातून सलग दुसºया दिवशीही पाण्याचा विसर्ग करण्यात आला. धरणात सद्यस्थितीत ८६ टक्के पाणीसाठा शिल्लक असला तरी धरणक्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे पाण्याची पातळी झपाट्याने वाढत असल्य ...
नाशिक-पुणे प्रस्तावित नव्या रेल्वे मार्गासाठी आखणी सुरू असून, रेल्वे मार्गावरील नानेगावातील बाधित १२५ शेतकºयांचे सातबारा उतारा शुक्रवारी रेल्वे प्रशासनाने तलाठी कार्यालयातून नेल्याने ग्रामस्थांमध्ये प्रशासनाविरोधात संताप व्यक्त होत आहे. ...
इंडियन आइस्क्रीम मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन पदाधिकाऱ्यांच्या नाशिकमध्ये झालेल्या राष्ट्रीय बैठकीत भारतात ह्यआइस्क्रीम डेह्ण साजरा करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. आइस्क्रीम दिवस साजरा करताना भारतातील सर्व मल्टिनॅशनल उद्योगांसोबत परदेशी उद्योगांनाह ...