आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
सोमवारी राज्यभरातील बहुतांशी बाजार समितींत आंदोलने झाली. काही ठिकाणी लिलाव बंद होते. मात्र, चाळीसगाव बाजार समितीत कोणताही व्यत्यय न येता बुधवारी देखील लिलाव सुरळीत पार पडले. ...
जमीन सातबारा उताऱ्यावरील मागण्यांसंदर्भात शासनाच्या उदासीनतेमुळे नाशिक जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक झाले असून 25 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालय व नाशिक ... ...
Nashik: कांदा निर्यात शुल्कावरून नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांनी गेल्या दोन दिवसांपासून पुकारलेला बेमुदत बंदचा निर्णय अखेर मागे घेतला असून, गुरुवारपासून (दि. २५) कांदा लिलाव सुरू करण्याचे जाहीर केले आहे. ...