आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
पेठ तालुका आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांची कर्ज माफी व पिक कर्जवाटप करण्यासंदर्भात तालुक्यातील संस्था पदाधिकारी व जिल्हा बँक यांची संयुक्त बैठक झाली. ...
मुंबई-महाराष्ट्र, कोकण, गोवा, बेळगाव या कार्यक्षेत्रासाठी महाराष्ट्र नाट्य व सांकृतिक कार्यक्र म वितरक व्यवस्थापक संघाची स्थापना आणि कार्य समितीची रविवारी (दि.१९) निवड करण्यात आली. अध्यक्षपदी नाशिकच्या जयप्रकाश जातेगावकर यांची निवड करण्यात आली आहे. ...
बागलाण तालुक्यातील आरोग्य यंत्रणा वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे कोरोनाच्या संकटकाळात पूर्णपणे खिळखिळी झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे. जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असलेल्या आरोग्य विभागातील २७९ पदांपैकी तब्बल ७५ पदे रिक्त असल्याचा ध ...
मालेगाव शहरातून भंगार गोळा करणाºया सुमारे तीन हजार सेलरची लॉकडाऊनमुळे उपासमार झाली असून, संपूर्ण तालुक्यासह परिसरातून भंगार मिळत नसल्याने त्यांच्यावर हलाखीचे जीवन जगण्याची वेळ आली आहे. ...
येवला शहरातील एका ज्येष्ठ राजकीय नेत्याचा अहवाल रविवारी, (दि. १९) पॉझिटीव्ह आला आहे. सदर नेत्याला तत्काळ उपचारांसाठी मुंबईतील रुग्णालयात हलविण्यात आले आहे़ दरम्यान, त्यांच्या संपर्कात आलेले कार्यकर्ते व नागरिक धास्तावले आहेत. ...
नांदुरी-वणी रस्त्यावरील ओम साई पेट्रोलपंपावर शनिवारी (दि. १८) रात्री चार दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकल्यानंतर झालेल्या झटापटीत जमावाच्या मारहाणीत एका संशयिताचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. ...
यंदा कांद्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन झाले आहे. कोरोनामुळे खप कमी होत असल्याने उत्पादकांसह संबंधित घटकांना त्याचा मोठा फटका बसत असल्याने केंद्र सरकारने कांदा निर्यात प्रोत्साहन योजना सुरू करून निर्यातीला चालना देण्याची गरज व्यक्त होत आहे. ...