आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
कसबे सुकेणे : शहराच्या मेनरोड भागात आणखी एक ५५ वर्षीय महिला कोरोना बाधित रु ग्ण आढळल्याने नागरिकात भीती व्यक्त होत आहे. आरोग्य विभागाने संबंधिीत महिलेच्या संपर्कातील बारा व्यक्तींना क्वारण्टाईन केले असून शहरातील कंटेनमेंट झोनची संख्या आता चार वर गेली ...
पेठ : तालुक्यात जवळपास एक महिन्यापासून पावसाने उघडीप दिल्याने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी पेठ तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने तहसीलदार संदिप भोसले यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्या ...
मालेगाव : तालुक्यात ७६ हजार ६३७ हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी पूर्ण झाली आहे आतापर्यंत ९३.२४ टक्के खरीप पेरणी झाली आहे सध्या खरिपाची पिके जोमात असतांना शेतकऱ्यांवर युरिया सारख्या रासायनिक खतांसाठी वणवण भटकावे लागत आहे. कृषी सेवा केंद्रावर मुबल ...
राजापूर : एप्रिल महिन्यात काढणीनंतर परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी चांगला भाव मिळेल या आशेने उन्हाळ कांदा चाळीत साठवण करून ठेवला होता. मात्र, कांद्याचे भाव वाढेना अन् साठवलेला कांदा चाळीतच सडत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. दरम्यान, सा ...
देवगाव : पावसाचे माहेरघर असलेल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दक्षिण भागात पावसाने दडी मारल्याने भातासह नागलींच्या रोपांची लावणी खोळंबली आहे. रोपे तयार झाली असून पावसाअभावी लावणी करता येत नाही. गेल्या अनेक दिवसांपासून देवगाव परिसरात पावसाने उघडीप दिल्य ...
नाशिक : सिन्नर तालुक्यातील शिंदेवाडी येथील वीरपत्नी यशोदा केशव गोसावी यांनी आपल्या हुतात्मा पतीचे स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द बाळगून बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळविले आहे. पदवीधर होऊन भारतीय सेनेत अधिकारी होण्याचे त्यांचे स्वप्न आहे. ...
खामखेडा : खामखेडा-पिळकोस रस्त्यावर शिवाजीनगरजवळील वळणावर समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाने हुलकावणी दिल्याने चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार उलटून अपघात झाला. ही घटना रविवारी रात्री घडली. ...
येवला : शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायाकडे पाहिले जाते. मात्र सध्या घसरत्या दराने हा व्यवसायही संकटात सापडला आहे. त्यामुळे शेतकरी व पशुपालक अडचणीत आला आहे. ...