‘कारगिल विजय दिवसा’च्या पूर्वसंध्येला प्रहार मिलिटरी स्कूलच्यावतीने युद्धभूमीमध्ये बलिदान दिलेल्या सैनिकांच्या प्रति समर्पित भाव व्यक्त करत, युद्धजन्य स्थितीचे अवलोकन करणारे सादरीकरण करण्यात आले. ...
गुरुवारपासून पावसाने पुनरागमन केल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहे. त्याचबरोबर शहरातील वातावरणात वाढलेल्या उकाड्यापासून तूर्तास दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात हवामान खात्याने १०८.४ मि.मी. पावसाची नोंद केली आहे. ...
वेळोवेळी समज देऊन आणि वारंवार कारवाई करूनही न जुमानता दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या चार दारुड्या वाहनचालकांना मोटर वाहन न्यायालयाने पाच हजारांचा दंड ठोठावला आहे. ३० वाहन चालकांचा वाहन परवाना सहा महिन्यांपर्यंत निलंबित करण्यात आला. तर एकाला कोर्ट उठेपर्य ...
शासनाच्या तरतुदी आणि धोरणांचे पालन करण्यासाठी सीए निरंतर प्रयत्न करतात. सीए वित्तीय आरोग्याचे डॉक्टर आहेत. केंद्र सरकारने त्यांच्यावर विशेष जबाबदारी दिली आहे. वित्तीय अनुशासन सुनिश्चित करण्यासाठी त्यांची महत्त्वाची भूमिका असते. सीए शासन आणि करदात्यां ...
जुलै महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू असूनही नागपुरात प्रचंड उकाडा पडला होता. सर्वच पावसाची आतुरतेने वाट पाहत होते. ही प्रतीक्षा गुरुवारी सायंकाळी फळाला आली. दोन ते अडीच तास झालेला मुसळधार पाऊस आणि नंतर बराच वेळ सुरू असलेल्या पावसाच्या सरीमुळे उकाडा कमी झ ...
वर्धा मार्गावर रिच-१ मध्ये मेट्रो सेवा सुरू झाली असून, हिंगणा मार्गावरील रिच-३ मध्ये लवकरच मेट्रो सेवा सुरू करण्यात येणार आहे. १४ महिन्यात या रिचमधील ११ कि.मी ट्रॅक कास्टिंगचे कार्य पूर्ण करण्यात आले आहे. हा एक उच्चांक आहे. ...
साडेसात वर्षाच्या जवळपास जिल्हा परिषदेत अस्तित्व टिकवून ठेवणाऱ्या लोकप्रतिनिधींना एका झटक्यात शासनाने परतीचा मार्ग दाखविला. शासनाने दिलेल्या वस्तू पत्र पाठवून परत मागविल्या आहे. जि.प. सदस्यांना दिलेले टॅब परत करा, असे आदेश जि.प. सदस्यांना दिले आहे. ...