मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Mumbai News: गेटवे ऑफ इंडिया आणि रेडिओ क्लबदरम्यान २२९ कोटी रुपये खर्चाची जेट्टी आणि टर्मिनल प्रस्तावित आहे. या प्रकल्पाबद्दल रहिवाशांचे समाधान करणे महत्त्वाचे आहे. त्यांना विश्वासात घेऊन संबंधित विभागाने प्रकल्पासाठी मिळालेल्या सर्व मंजुऱ्या रहिवाशा ...
कोल्हापूर : कोल्हापुरातून मुंबईला जाणाऱ्यांची वाढती संख्या पाहता कोल्हापुरातून मुंबईला दिवसातून दोनवेळा विमानसेवा सुरू करण्यासाठी देशातील एका नामांकित विमान ... ...
Mumbai Crime News: मुघल बादशाह औरंगजेबाच्या कबरीवरून झालेला वाद, त्यानंतर नागपूरमध्ये झालेली दंगल यामुळे सध्या राज्यातील परिस्थिती तणावपूर्ण असतानाच सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका पोस्टमुळे खळबळ उडाली आहे. ...