मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
माध्यमांच्या स्फोटामुळे घरबसल्या करमणूक होते. पण त्यामुळे सर्व जिवंत कला प्रकारांवर आक्रमण झाल्याने नाटकवेडा महाराष्ट्र ही ओळख पुसट तर होणार नाही ना, याची भीती वाटते. ...
मुंबई अग्निशमन दलाकडे इमारतीला लागलेली आग शमविण्यासाठी २७ मजल्यांपर्यंत जाईल एवढी मोठी नव्वद मीटर उंच शिडी आहे. कोणत्याही मोठ्या इमारतीला लागलेली आग बाहेरून नाही, तर आतून शमविली जाते. ...
प्रभादेवी येथील ब्यू मॉन्ड इमारतीला बुधवारी दुपारी आग लागल्याची घटना घडली. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी पुन्हा एकदा मुंबईमधील गगनचुंबी इमारतींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ...
मुलुंडच्या संभाजीराजे मैदानाच्या काँक्रिटीकरणाचे काम ‘जैसे-थे’ ठेवण्याचा निर्देश उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला बुधवारी दिला. तसेच याबाबत गुरुवारी तपशिलात आदेश देण्यात येणार असल्याचे न्यायालयाने सांगितले. ...
जिवंत असलेल्या कलावंताला श्रद्धांजली वाहण्याचा ‘पराक्रम’ नाट्यसंमेलनात बुधवारी मध्यवर्ती नाट्य परिषदेने केला. ज्येष्ठ गायक आणि अभिनेते प्रसाद सावकार यांचे छायाचित्र दिवंगतांमध्ये टाकून त्यांना हयातीतच परलोकाची सफर घडवण्यात आली. ...
- नम्रता फडणीसमुंबई : नाट्यसंमेलनातून पुढील वर्षाच्या निवडणुकीच्या प्राचाराचा अजेंडा तर राबवला जात नाही ना, अशी शंका व्यक्त करत ज्येष्ठ कलावंतांनी टीकेचा सूर लावलेला असतानाच ९८व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन स्थळाच्या जवळील रस्त्यांवर उभारलेल्या ...