मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
मुंबई शहर आणि उपनगरात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे विविध विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. गेल्या काही महिन्यांपासून विकासकामांदरम्यान दुर्घटना घडण्याचे प्रमाणही वाढले आहे. ...
मॅनहोलमध्ये पडून गेल्या वर्षी प्रसिद्ध डॉक्टर दीपक अमरापूरकर यांच्या झालेल्या मृत्यूची गांभीर्याने दखल घेत उच्च न्यायालयाने यंदा पावसाळ्यात अशा घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी मॅनहोलच्या खाली संरक्षणात्मक जाळ्या लावण्याचे काम पूर्ण झाले की नाही, य ...
मुंबई महापालिकेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. महापालिकेत कमी नगरसेवक निवडून आले असले तरी काळजी करू नका, सर्वसामान्य नागरिकांना भेडसावणाऱ्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घ्या, पक्ष तुमच्या पूर्ण पाठीशी राहील, अशा शब्दांत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ...
भोईवाडा येथे बसखाली चिरडून पोलीस हवालदाराच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्री घडली. साहिल कदम (१९) असे मुलाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी अनोळखी बसचालकावर गुन्हा दाखल केला आहे. ...
'वीज ग्राहकांकडून मे व जून महिन्यात विजेचा सर्वाधिक वापर होतो. त्यामुळे जून व जुलै महिन्यात होणाऱ्या बिलाची रक्कम अधिक मोठी असते. या सर्व बिलांची योग्य वसुली झाली नाही तर महावितरणची थकबाकी वाढत जाते. ...