लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
३ लाख ७५ हजार ग्राहकांकडे १६५ कोटी ८८ लाखांची चालू थकबाकी - Marathi News | Turnover of 165 crore 88 lakhs to 3 lakh 75 thousand subscribers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :३ लाख ७५ हजार ग्राहकांकडे १६५ कोटी ८८ लाखांची चालू थकबाकी

'वीज ग्राहकांकडून मे व जून महिन्यात विजेचा सर्वाधिक वापर होतो. त्यामुळे जून व जुलै महिन्यात होणाऱ्या बिलाची रक्कम अधिक मोठी असते. या सर्व बिलांची योग्य वसुली झाली नाही तर महावितरणची थकबाकी वाढत जाते. ...

खोपोली फास्टची ती 30 मिनिटे... - Marathi News | 30 minutes in Khopoli fast Local | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खोपोली फास्टची ती 30 मिनिटे...

आज काम लवक़र उरकून घरी जाण्यासाठी करीरोड ऐवज़ी भायखळा वरून जलद लोकलने जाण्याचे ठरवल. कार्यालयातून ख़ाली उतरताच टॉक़्सीही पुढ़यातच आल्याने लवकर घरी पोहचण्यावर स्वतः शिक्कामोर्तब करत उत्साहाने निघाली. पण.... ...

पावसामुळे मुंबईतल्या धुळीकणांचे प्रमाण घटले - Marathi News | Due to the rains, the number of dust particles in Mumbai decreased | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पावसामुळे मुंबईतल्या धुळीकणांचे प्रमाण घटले

मान्सून सुरू झाल्यामुळे वातावरणातील धुळीकणांचे (पार्टीक्युलेट मॅटरचे) प्रमाण कमी झाले आहे. मुंबईमधील धूर आणि धुके यांच्या मिश्रणाने धुरक्याचे प्रमाण मर्यादेपेक्षा वाढल्यामुळे मुंबईकरांना श्वसन आणि त्वचा विकारांना सामोरे जावे लागत होते. ...

भरतीवेळी ‘हाजीअली’ दर्शन टाळावे, पोलिसांचे आवाहन - Marathi News |  Appeal should be avoided 'Haji ali' visit in high tide, police appeals | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भरतीवेळी ‘हाजीअली’ दर्शन टाळावे, पोलिसांचे आवाहन

मुंबईत रमजान ईदनिमित्ताने हाजीअली दर्गा येथे मोठ्या प्रमाणात भाविक येतात. याच काळात समुद्रामध्ये भरतीच्या लाटा उसळणार असल्याने हाजी अली दर्गा येथे विशेष सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. ...

सहा वर्षांत ३०० जणांचे ‘अग्निबळी’, अग्निसुरक्षेकडील दुर्लक्षामुळे घटनांत वाढ - Marathi News | There have been 300 Death in fire In six years | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सहा वर्षांत ३०० जणांचे ‘अग्निबळी’, अग्निसुरक्षेकडील दुर्लक्षामुळे घटनांत वाढ

गेल्या सहा वर्षांत मुंबईत तब्बल २९ हजार १४० आगीच्या दुर्घटना घडल्या असून, यात ३०० जणांचा बळी गेला आहे. ...

एकतर्फी प्रेमातून महिलेला धमक्या - Marathi News |  Threatens woman from one side love | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एकतर्फी प्रेमातून महिलेला धमक्या

‘तुझे अश्लील फोटो इंटरनेटवर टाकेन... तुझ्या चेहऱ्यावर अ‍ॅसिड फेकेन, तुझ्या आईला ठार मारेन..’ अशा स्वरूपाच्या धमकीच्या कॉलने नामांकित बँकेतील महिला कर्मचारी घाबरली. ...

ठाण्यात जेष्ठात बरसला कोमसापचा वर्षा काव्यमहोत्सव, प्रमुख पाहुणे म्हणून अशोक नायगावकर उपस्थित - Marathi News | Ashok Naigaonkar's presence as chief guest in Baroda's Kamsapa Varsha Kavya Mahotsav in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात जेष्ठात बरसला कोमसापचा वर्षा काव्यमहोत्सव, प्रमुख पाहुणे म्हणून अशोक नायगावकर उपस्थित

कोकण मराठी साहित्य परिषद, ठाणे शाखा यांच्यावतीने मराठी ग्रंथ संग्रहाल येथे वर्षा काव्योत्सावाचे आयोजन केले होते. या कार्यक्र मासाठी ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर प्रमुख पाहुने  म्हणून उपस्थित होते. तसेच, नवोदीत कवींची काव्यस्पर्धाही झाल्या.   ...

ठाण्यातील शिरीष पै काव्यकट्टयावर रंगला स्वरचित काव्य वाचनाचा कार्यक्रम - Marathi News | The program of reading poetry based on poetry in Thane is Shirish Pa | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील शिरीष पै काव्यकट्टयावर रंगला स्वरचित काव्य वाचनाचा कार्यक्रम

ठाण्यात आयोजित करण्यात आलेला शिरीष पै काव्यकट्टा रविवारी सायंकाळी पार पडला. यावेळी ठाणे, मुंबई परिसरातील नवे - जुने कवी उपस्थित झाले होते. ...