मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
कुठे नवा गणवेश, नवे दप्तर तर कुठे गेल्या दोन महिन्यांपासून कपाटात विसावलेला गणवेश विद्यार्थ्यांच्या अंगावर चढला आणि शाळेला चाललो आम्ही, म्हणत मुले शाळेच्या दिशेने निघाली. ...
खासगी बसमधून आई-वडिलांसोबत मुंबईकडे निघालेल्या ६ वर्षांच्या मुलीवर चालत्या बसमध्येच लैंगिक अत्याचार झाल्याची घटना मालाडमध्ये उघडकीस आली. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या कक्ष १२ ने बेस्ट डेपोमध्ये कार्यरत असलेला चालक सोपान उगले (३२) याला गुरुवारी रात्री उश ...
राज्य सरकारने मुंबईच्या विकास आराखड्यास मंजुरी दिली आहे. मात्र मुंबईच्या विकास आराखड्यात त्रुटी आहेत. महत्त्वाचे म्हणजे आयुक्तांना अधिकार देत असतानाच महापालिकेचे अधिकार कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ...
भाईंदरमधील सुमारे 38 वर्ष जुनी असलेली मेंडीस हाऊस या इमारतीच्या दुसऱ्या मजल्याच्या सदनिकेची गॅलरी कपडे वाळत घालणाऱ्या वृद्ध महिलेसह कोसळल्याची घटना शुक्रवारी (15 जून ) सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास घडली. ...
नुकताच त्याने त्याच्या आयुष्यातील एका फार महत्वाच्या गोष्टीचा खुलासा केला. ती म्हणजे विकास हा रमजानच्या महिन्यात एक दिवस उपवास करतो. त्याला कारणही तितकच भावनिक आहे. ...
दुचाकीचा भरधाव वेग मित्राच्या जिवावर बेतल्याची घटना बुधवारी पायधुनीत घडली. इराज राजुद्दीन खान (१९) याचा यामध्ये मृत्यू झाला आहे, तर दुचाकी चालक अरबाज उस्मानी (२८) हादेखील जखमी आहे. ...