मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
मेट्रो-३ प्रकल्प नागरिकांच्या हिताचा असल्याचा दावा सरकार करत असले तरी या प्रकल्पामुळे शहरात मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी होत आहे. त्याचबरोबर शहरात पाणी साचणे, वीज जाणे असे अनेक प्रकार घडत आहेत. ...
मध्य रेल्वेच्या ब्लॉकसंबंधी विविध कामांना शनिवारी मध्यरात्रीपासून सुरुवात होणार आहे. शनिवार-रविवारच्या मध्यरात्री दिवा स्थानकात पादचारी पुलासाठी ६ तासांचा आणि रविवारी दिवसा परळ स्थानकातील नव्या फलाटासाठी ८ तासांचा ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. ...
प्रेयसीला मारहाण केल्याचा आरोप असलेला अभिनेता अरमान कोहली याला उच्च न्यायालयाने शुक्रवारी दिलासा दिला. आपल्यावरील गुन्हा रद्द व्हावा, यासाठी कोहलीने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. ...
उबेरने गोरेगाव येथून ऐरोलीच्या दिशेने निघालेल्या महिला प्रवाशाचा चालकाच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी विक्रोळीत घडली. तंजीला मुजंलीम शेख (३६) असे मृत महिला प्रवाशाचे नाव आहे. ...
कुठे नवा गणवेश, नवे दप्तर तर कुठे गेल्या दोन महिन्यांपासून कपाटात विसावलेला गणवेश विद्यार्थ्यांच्या अंगावर चढला आणि शाळेला चाललो आम्ही, म्हणत मुले शाळेच्या दिशेने निघाली. ...