मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
मुंबईत मोठ्या थरांसाठी पूर्वी लाखोंच्या दहीहंड्या व आकर्षक बक्षिसांची रेलचेल होती. मात्र 8 नोव्हेंबर 2016 च्या नोटाबंदी आणि 1 जुलै 2017 पासून देशात लागू केलेल्या जीएसटीमुळे सध्या बांधकाम, हिरे बाजार, शेअर मार्केट, कपडा मार्केट, लोखंड मार्केट, किराणा ...
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडपांच्या परवानगीसाठीची मुदत सरकारने 5 सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे. ...
महापालिकेची आर्थिक नाडी हाती असलेल्या स्थायी समितीमध्ये विकास कामांबाबत निर्णय होत असतो. मात्र, सुमारे अडीचशे कोटीपेक्षा जास्त किंमतीचे प्रस्ताव कोणत्याही चर्चेविना ...