आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
फक्त शिवाजी नाही, छत्रपती शिवाजी महाराज मुंबई विमानतळ. आता छत्रपती शिवाजी महाराज आंतरदेशीय व आंतरराष्ट्रीय विमानतळ या दोन्ही विमानतळांची अशा प्रकारे जगाला ओळख होणार ...
वर्सोवा विधानसभा मनसे आयोजित वॉर्ड क्रमांक ५९/६८ आणि स्वराज्य सामाजिक संस्था, राजमुद्रा सामाजिक संस्थेतर्फे २ लाख ५९ हजार ६८ रुपयांचे दहीहंडीसाठी बक्षीस ठेवण्यात आले आहे. ...