आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
मुंबई हागणदारीमुक्त करण्याचा निर्धार महापालिकेने केला. त्यासाठी ‘स्वच्छ भारत अभियानां’तर्गत मुंबईत घरोघरी शौचालय बांधण्यासाठी आर्थिक मदत करण्याची योजना ...
मुंबई : मेट्रोच्या कामामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर बसविलेल्या बॅरिकेट्समुळे वाहतूककोंडीत भर पडत आहे. मात्र, ही कोंडी फोडण्यासाठी जेथे मेट्रोचे पिलर टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे, तेथील बॅरिकेट्स लवकरच काढण्यात येतील. आतापर्यंत ६० टक्के बॅरिकेट्स ...
मुंबईची लाईफलाईन अशी ओळख असणाऱ्या लोकलच्या डब्यांचा चेहरा-मोहरा लवकरच बदलला जाणार आहे. मध्य रेल्वेवरील प्रवाशांचा प्रवास हा रंगीबेरंगी चित्रांच्या ... ...
मेट्रोच्या कामामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर बसविण्यात आलेल्या बॅरिकेटमुळे वाहतुकीच्या कोंडीत भर पडत असली तरी येथील वाहतूक सुरळीत चालावी यासाठी ज्या ज्या ठिकाणी मेट्रोचे पिलर टाकण्याचे काम पुर्ण झाले आहे. ...