आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
कानठळ्या बसवणारा मृदंगाचा नाद, हार्मोनियमचे वरच्या पट्टीतले स्वर आणि झांजेचा खणखणाट कानी पडला की आठवण होते ती दशावतारी नाटकांची. कोकणात जत्रेला दशावतारी नाटके सादर करण्याची प्रथा आहे. ...
डॉ. योगेश शेट्ये यांनी आमचे पथक अशा ठिकाणी जाऊन तात्काळ कुत्रांना लस देते आणि निर्जंतुकरण करतात. मात्र, आम्हाला अदयाप या शाळेबाबत अशी माहिती मिळालेली नाही असे सांगितले. ...
मुंबईतील 'टाटा कॅन्सर' हॉस्पिटल व इतर हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या लक्झरी बसला आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास अहमदनगरमधील केडगाव बायपासजवळ भीषण अपघात झाला. ...
मुंबई हागणदारीमुक्त करण्याचा निर्धार महापालिकेने केला. त्यासाठी ‘स्वच्छ भारत अभियानां’तर्गत मुंबईत घरोघरी शौचालय बांधण्यासाठी आर्थिक मदत करण्याची योजना ...