आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
मानखुर्द येथील महाराष्ट्र नगरमधील पंचरत्न म्हाडा संकुलमध्ये विराजनमान होणारा ‘पंचरत्न म्हाडा संकुलचा राजा’ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने स्वच्छता अभियानाचा प्रसार करण्यासाठी अनोख्या पद्धतीने पुढाकार घेतला आहे. ...
कैलास कृष्णा चवरकर, गज्याभाई ऊर्फ गजेंद्र भिमा नायडू, मोहम्मद नासीर मोहम्मद जाहिद हुसैन, शाहुल हमीद अब्दुल्ला शेख आणि प्रतीक वसंत थोरात यांचा समावेश आहे. ...
Bharat Bandh : इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसकडून 'भारत बंद'ची हाक देण्यात आली आहे. या आंदोलनाला डावे पक्ष, मनसे व द्रमुकसह देशातल्या 21 राजकीय पक्षांनी या ‘बंद’ला पाठिंबा दिला आहे. ...
Bharat Bandh: इंधन दरवाढीविरोधात काँग्रेससह 21 राजकीय पक्षांनी आज भारत बंद पुकारला आहे. या आंदोलनाला मुंबई शहरासह अनेक ठिकाणी समिश्र प्रतिसाद मिळत आहे. ...
जोगेश्वरीतील जॉय ऑफ गिविंग या सोशल ग्रुपने गणेशोत्सवासाठी गणरायाच्या चरणी अर्पण करु या 'एक वही एक पेन' असं गणेशभक्तांना आवाहन करत एक अनोखी योजना अंमलात आणली आहे. ...