मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
अनेक अपूर्णावस्थेतील गृह प्रकल्पांची विकासकांनी ‘महारेरा’कडे नोंदणी केलेली नाही ही आजची वस्तुस्थिती आहे. त्यामुळे त्या प्रकल्पांत अडकलेल्या ग्राहकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ...
देशातील सर्वात मोठा प्रकल्प ठरलेल्या मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाला (कोस्टल रोड) अखेर स्थायी समितीची मंजुरी मिळाली. त्यानुसार, प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते कांदिवलीपर्यंत कोस्टल रोड तयार होऊन मुंबईकरांचा प्रवास चार वर्षांत सुसाट होणार आहे. ...
देशातील सर्वात मोठा प्रकल्प ठरलेल्या मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाला (कोस्टल रोड) अखेर स्थायी समितीची मंजुरी मिळाली. त्यानुसार प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते कांदिवलीपर्यंत कोस्टल रोड तयार होऊन मुंबईकरांचा प्रवास चार वर्षांत सुसाट होणार आहे. ...
मुंबई : ३३.५ किमी पल्ल्याची देशातील पहिली भुयारी मेट्रो कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३च्या भुयारीकरणाच्या पहिल्या टप्प्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ... ...
गणरायाचा अखंड जयघोष करत तमाम मुंबईकरांनी अनंत चतुर्दशीला लाडक्या बाप्पाला निरोप दिला. पाणावलेले डोळे आणि गहिवरल्या मनांची या वेळी चौपाटीवर दाटी झाली. ...