मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
मुंबईतील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात 166 जणांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी हल्ल्यातील एकमेव जिवंत दहशतवादी अजमल कसाबला 21 नोव्हेंबर 2012 रोजी फाशी देण्यात आली. ...
मुंबई - गोवा महामार्गाचे चौपदरीकरण करताना लांजा शहरातील व्यापारी व जमीनमालक यांना प्रशासनाने पूर्वसूचनेची नोटीस तसेच जमीनमालकांना जमिनीचा मोबदला अदा न करता, रविवारी सकाळी ध्वनिक्षेपकाद्वारे ...
मराठा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची नाकाबंदी. आनंद नगर जकात नाक्यापर्यंत गाड्यांची लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे ठाण्याहून मुंबईच्या दिशेने ... ...
२६/११ दहशतवादी हल्ल्यात पोलीस आणि जवान मिळून १८ जणांना वीरमरण आले होते. मात्र संजय निरुपम यांनी शहिदांना श्रद्धांजली देण्यासाठी एक भला मोठा बॅनर लावला आहे. त्यात त्यांनी फक्त १७ जवानांना श्रद्धांजली वाहिली आहे. ...
मराठा क्रांती मोर्चाने सोमवारी विधानसभेवर आंदोलन करण्याचा निश्चय केला असून हे आंदोलन चिरडण्यासाठी पोलिसांनी जागोजागी मराठा क्रांती मोर्चाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची मध्यरात्रीपासून धरपकड सुरु केली आहे़. ...