मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
वांद्रे येथील शास्त्रीनगर झोपडपट्टीला मंगळवारी (27 नोव्हेंबर) आग लागल्याची घटना समोर आली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहे. ...
मुंबईतील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात 166 जणांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी हल्ल्यातील एकमेव जिवंत दहशतवादी अजमल कसाबला 21 नोव्हेंबर 2012 रोजी फाशी देण्यात आली. ...
मुंबई - गोवा महामार्गाचे चौपदरीकरण करताना लांजा शहरातील व्यापारी व जमीनमालक यांना प्रशासनाने पूर्वसूचनेची नोटीस तसेच जमीनमालकांना जमिनीचा मोबदला अदा न करता, रविवारी सकाळी ध्वनिक्षेपकाद्वारे ...