मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
आवाज कुणाचा, अशी हाळी देत मुंबईत मराठी माणसांच्या जीवावर राजकारण करणाऱ्यांना पहिला धक्का बसला, २०११ च्या जनगणनेत. तेव्हा मराठीचा टक्का घसरून २२ वर आल्याचे स्पष्ट झाले. ...
उभयचर प्राणी हे दुर्लक्षित घटक आहेत. यांच्यावर काम करणारी माणसे कमी आहेत. भारतात उभयचर आणि सरिसर्प यांच्या सुमारे एक हजार प्रजाती आहेत. महाराष्ट्राच्या पश्चिम घाटामध्ये दुर्लक्षित वन्यजिवांवर काम होणे गरजेचे आहे. ...
जोगेश्वरी पूर्वेकडील कमी जागेमध्ये ‘ग्रीन यात्रा’तर्फे ‘मियावाकी’ पद्धत वापरून छोटे जंगल निर्माण केले आहे. पहिल्या टप्प्यामध्ये ३० प्रकारच्या प्रजातींची झाडे लावण्यात आली, तर दुसऱ्या टप्प्यात ५० प्रकारच्या प्रजातींच्या झाडांची लागवड करण्यात आली. ...